ठाणे ग्रामीण भागात मनाई आदेश



ठाणे, दि.20(जिमाका)- आगामी काळात जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून पोलीस अधिक्षक ठाणे (ग्रामिण) यांच्या कार्यकक्षेतील  सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीत जिल्हा प्रशासनाने मनाई आदेश जारी केले आहेत. येत्या 3 जून पर्यंत  कलम 37(1)(3) अन्वये कायदा सुव्यस्था अबाधित राखण्यासाठी मनाई आदेश जिल्हादंडाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जारी केले आहेत.
00000

Comments

Popular posts from this blog

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

विशेष लेख क्र.33 - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे: लोकसेवेचा दीपस्तंभ

“पत्रकारितेची पाठशाळा - बातमी मागची गोष्ट” कार्यशाळा ठाण्यात उत्साहात संपन्न