ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात कारगिल विजय दिनानिमित्त शहिदांना अभिवादन

 

ठाणेदि. २6 (जिमाका) : ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आज 23 व्या कारगिल विजय दिना निमित्ताने जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी शहिदांना अभिवादन केले. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी वैदेही रानडे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) गोपीनाथ ठोंबरे, तहसिलदार (महसूल) राजेंद्र चव्हाण, तहसिलदार (सामान्य प्रशासन) राजाराम तवटे, तहसिलदार राहुल सारंग व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर प्रांजळ जाधव(निवृत्त) यांनी  शहिदांना पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.

000000

Comments

Popular posts from this blog

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

विशेष लेख क्र.33 - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे: लोकसेवेचा दीपस्तंभ

“पत्रकारितेची पाठशाळा - बातमी मागची गोष्ट” कार्यशाळा ठाण्यात उत्साहात संपन्न