ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात कारगिल विजय दिनानिमित्त शहिदांना अभिवादन

 

ठाणेदि. २6 (जिमाका) : ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आज 23 व्या कारगिल विजय दिना निमित्ताने जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी शहिदांना अभिवादन केले. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी वैदेही रानडे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) गोपीनाथ ठोंबरे, तहसिलदार (महसूल) राजेंद्र चव्हाण, तहसिलदार (सामान्य प्रशासन) राजाराम तवटे, तहसिलदार राहुल सारंग व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर प्रांजळ जाधव(निवृत्त) यांनी  शहिदांना पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.

000000

Comments

Popular posts from this blog

भुवनेश्वर येथे पार पडलेल्या ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये ठाण्याच्या साईशा पवारने हर्डल्स शर्यतीत पटकाविले 'रजत पदक'

महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कारांवर कोकण व मुंबई प्राधिकरण विभागाची मोहोर

भिवंडी तालुक्यातील पडघा येथे 21 सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत स्तरावरील आर्थिक समावेशन सॅच्युरेशन शिबिराचे आयोजन